राजकारण
“चमचेगिरी करणाऱ्यांना स्वाभिमान, सन्मान आणि निष्ठेची अजिबात गरज नसते. त्यांना फक्त एवढंच हवं असतं की ताट बदललं तरी चालेल, पण तुकडा बंद पडता कामा नये!”
मालक कोणताही असो, मलाई महत्त्वाची! जिल्हा परिषद-नगरपंचायतीच्या तोंडावर निष्ठावंतांना लाथ, संधिसाधूंना पायघड्या




