
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणा बाबत महायुती सरकार मधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्रातील जनतेचा रोष वाढत आसलेले गांभीर्य ओळखुण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्वानी माफी मागितली पन आर एस एस चे गळ्यातील ताईत महाराष्ट्राचे दुरदैवी उपमुख्यमंत्री देंवेद्र फडनवीस यांनी आपल्या सनातनी विचारधारे प्रमाणे त्यांनी अजुन मागी मागितली नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी पेक्षा हे देवेंद्र फडणवीस श्रेष्ठ आहेत.
कमी अनुभव आसताना आपटे नावाचा विकृत माणसाला पुतळा उभारणीचे काम दिले कशाला छत्रपती शिवाजी महाराजाची विटांबना करायलाच दिले आसेल



